
आश्वासन नको, आता ठोस कार्यवाही हवी; मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला इशारा
मुंबई : मराठा समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाच्या भूमिकेत असल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.